जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर: -मागील वर्षी अतिवृष्टी ने अनेक शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली असल्याने हाता तोंडातला घास निसर्गाने हिसकावून घेतला होता. त्यामुळं अनेक शेतकरी हतबल झाले होते. कशीबशी शेतकऱ्यांनी शेतीची सुधारणा केली.मात्र दरवर्षी शेतकरी शेतीचा विमा काढून पिक विमा कंपनीला बँकेमार्फत रकमेचा भरणा केला जातो. परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पिक …
Read More »