Breaking News

पंजाब बँकेच्या मॅनेजरवर होणार कार्यवाही सावली येथील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार दाखल

वर्धा – सुरज गुळघाने

वर्धा:-पंजाब नॅशनल बँक तरोडा येथील मॅनेजरने शेतकऱ्यांना कृषी कर्ज सेटलमेंट कराला लावले व सांगितले की तुमी आता कर्ज भरा व लगेचच तुम्हाला नवीन कृषी कर्ज देतो अशा आशेने शेतकऱ्यांनी लोकांकडून उसने पैसे आणून बँक मध्ये भरले मात्र आता दोन वर्षे उलटूनही मात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यास बँक मॅनेजर टाळाटाळ करत आहे.
सावली येथील शेतकऱ्यांनी कृषी कर्जाबाबत मॅनेजरला विचारणा केल्यास मी मेल पाठवला तुम्हाला सांगतो हेच उत्तर नेहमी सांगण्यात येते मात्र दोन वर्षांपासून हेच उत्तर ऐकून शेतकरी त्रस्त झाले आहे.

काही शेतकऱ्यांना कागदपत्रे तयार करायला सांगितले मात्र बँकेमध्ये कागदपत्रे घिऊन आल्यावर सांगतो की आता तुमाला कर्ज मिळणार नाही परंतु असा मानसिक त्रास शेतकऱ्यांना देत आहे यासाठीच सावली येथील शेतकऱ्यांनी थेट रिजर्व बँक कडे तक्रार दाखल केली व सांगितले की आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर थेट पंजाब बँकेलाच कुलूप ठोकू,बँक शेतकऱ्यांसाठी नाही तर कोणासाठी आहे असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved