Breaking News

शैक्षणिक

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव धोक्यात आले आहे या इमारत बांधकाम साठी चिमूर पंचायत समिती चे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य विद्या चौधरी यांनी दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखविले आहे हे गाव सहाशे लोकवस्ती असून या गावात जिल्हा परिषदेचे …

Read More »

जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 14 डिसेंबरपासून

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्देशांचे पालन करुन 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हयातील शाळा दिनांक 14 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली. जिल्हयातील शाळा यापूर्वी 26 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. …

Read More »

मनपा क्षेत्रातील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच

मनपा आयुक्तांचे आदेश नागपूर, ता. 21 : दिवाळीच्या पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून स्थानिक प्रशासनाच्या संमतीने सुरू करता येतील असे आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्यासंदर्भात मनपाने तयारी केली होती. मात्र …

Read More »

शासनाचे दिशा निर्देशांचे पालन करुन २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरु करावी

मनपा,जिप, शिक्षण विभागाची आढावा बैठक शिक्षकांची चाचणी मनपा नि:शुल्क करणार नागपूर, ता. २० : नागपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाव्दारे दिल्या गेलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नुसार सुरु करावे, असे निर्देश शिक्षण विभाग मनपा, शिक्षण विभाग जिल्हापरिषद व शिक्षण उपसंचालकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आढावा बैठकीत देण्यात …

Read More »

9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सूरु करण्याची राज्य शासनाची तयारी

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली माहिती अमरावती:- कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मात्र, आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे. शाळा सुरू करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण खबरदारी …

Read More »
All Right Reserved