Breaking News

सतत येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-सतत पावसामुळे वरोरा तालुक्यातील कोसरसार गावालागत नदीला पुर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला असून तसेच बोडखा, कोसरसार, कव्हडापुर, महालगाव, सुसा या गावातील पाण्याखाली जमीनी आल्याने पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी सरकार ने अतिवृष्टी महापूर जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वामनराव चंदनखेडे व गणेश चिडे यांनी केली आहे, त्यावेळी सिद्धार्थ सोयाम, रोशन पेंदोर, पवन बलखंडे, समीर तुराळे, आदित्य घेनघारे,गावातील नागरिक व युवक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 11 नामनिर्देशन पत्र दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च …

‘पेडन्यूज’ वर राहणार लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 : ‘मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved