Breaking News

मराठा आरक्षण निर्णयामध्ये वंशावळी शपथपत्र सादर केल्यावर गृह चौकशीची काय गरज ? – महाराष्ट्र करनी सेना

सरसकट मराठा आरक्षणाचा निर्णय झालाच नाही

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:- सगे सोयरे दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय घेतला होता हा निर्णय तो पूर्वी झाला आहे. आ.जय कुमार रावल याचा पुढाकाराने 2016-17 ला ब्लड रिलेशन चा कायदा निर्माण झाला होता.
या कायद्यामध्ये फक्त शपथपत्र महत्त्वाचे होते आता मात्र मराठ्यांच्या या शासन निर्णया मध्ये शपथपत्रा बरोबर शासकीय अधिकारी हे गृह चौकशी करणार (गृह चौकशी म्हणजे पोलिसामार्फत) माझ्या मते हा शासन निर्णय तोच आहे उलट त्याच्यामध्ये अजून एक खुटी मारलेली आहे वंश वंशावळी चे शपथपत्र दिल्यावर सुद्धा गृह चौकशी करण्यात येईल असा पॉईंट टाकल्याने अजून अवघड होईल.

वंशावळीची शपथपत्र दिल्यावर गृह चौकशीची काय गरज आहे ? बहुसंख्यांच्या बाबत मंत्रालयामधील शासकीय अधिकारी हे खुटी मारत असतात असे महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर म्हणाले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved