Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रेचे चंद्रपुर जिल्ह्यात जंगी स्वागत

*संताजी जयघोशाने दुमदुमली चंद्रपुर नगरी* *खासदार रामदास तड़स, आमदार अभिजीत वंजारी यांची उपस्थिती* जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर:- संत शिरोमणि संताजी जगनाडे महाराज यांची 8 डीसें रोजी चाकन वरुण निघालेल्या रथ यत्रेचे आगमन दिनांक 25 डिसेंबरला चंद्रपुर जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले,महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा द्वारा तेली समाज जोड़ो अभियान व …

Read More »

3 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 28 डिसेंबर: सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात. सोमवार, दि.3 …

Read More »

कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

प्रतिनिधी – कैलास राखडे नागभिड :- नागभिड महाविद्यालयीन • महाराष्ट्र राज्य व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समीतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शासनास करुनही शासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे व आश्वासित प्रगती योजनेचा अन्यायकारक शासन निर्णय दि . ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१ ९ रद्द करून आश्वासित प्रगती योजना …

Read More »

तुटलेल्या मनाला जोडन्याचे काम आंबेडकरीवादी साहित्य करते – पु.भ. ज्ञानज्योती महाथेरो

पहिले जिल्हास्तरीय आंबेडकरवादी साहित्य संमलेन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-ग्रामीण भागात साहीत्य संमेलनाने समतामुलक समाज निर्माण होतो. आंबेडकरवादी साहीत्य व समाज यामध्ये साधारण अभिन्नत्व आहे. समतामुलक समाजाने बुद्धीजम तयार होतो याला आंबेडकरवादी साहीत्य रसायनासारखे उर्जा देत असतात याच उर्जेतून बोधी निर्माण होतात. या बोधी ला कोनतीही सिमा राहत नाही त्यामुळे …

Read More »

वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व मदत मिळणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

पालकमंत्र्यांच्या हस्ते संकटग्रस्त महिलांसाठी वन स्टॉप सेंटर इमारत बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.25 डिसेंबर : पीडित व संकटग्रस्त महिलांच्या आधारासाठी वन स्टॉप सेंटर हे महत्त्वाचे केंद्र असून खऱ्या अर्थाने पीडित महिलांना एकाच छताखाली अपेक्षित सर्व मदत मिळण्यास सोईचे होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.   …

Read More »

रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण करून पर्यटनदृष्ट्या विकसित करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

खोलिकरणाने तलावाला मिळणार नवसंजीवनी चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात मॉडेल ठरेल अशी विकासात्मक कामे करण्यासाठी प्रयत्नशील जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 डिसेंबर : रामाळा तलाव ऐतिहासिक चंद्रपूर शहराचा वारसा आहे. मात्र, हा तलाव अनेक पर्यावरणीय व जलप्रदूषणासारख्या समस्येच्या विळख्यात अडकलेला आहे. या तलावाचे खोलीकरण केले तर एकप्रकारची नवसंजीवनी तलावाला मिळेल. त्यामुळे …

Read More »

बेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

प्रतिनिधी – कैलास राखडे ब्रम्हपुरी:- आज दिनांक २५/12/2021 ला आ.बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते स्थानिक विकास निधी अंतर्गत ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा-तोरगाव (खुर्द) येथे बेघर वसाहती मधील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी जि.प. सदस्य तथा भाजपा जिल्हा महामंत्री सर्वश्री क्रीष्णाभाऊ सहारे, भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, उपाध्यक्ष …

Read More »

इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत नेरी येथील विद्यार्थांचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- हेद्राबाद येथे नुकतीच इंटरनॅशनल कराटे स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये विविध देशातील कराटे स्पर्धकांनी भाग घेतला होता .स्पर्धेचे आयोजन हंशी- पी.व्यंकटेशम ग्लोबल शोतोकान कराटे डो इंडिया यांनी केले होते.या स्पर्धे मध्ये चिमुर तालुक्यातील नेरी येथील पाच मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ३५ते ४० वयोगटात नेरीचे …

Read More »

चिमूर शहरातील इंदिरा गांधी चौक येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

  अनेक युवकांनी केले रक्तदान शहर कांग्रेस कमिटी चिमूर यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन जि. प.गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- देशभरात कोरोना सारखा महाभयंकर व्हायरस आला आपण त्यावर कशीतरी मात केली परंतु आता मात्र दुसरा ओमायक्रॉन हा एक नवीन व्हायरस देशात आला आहे कोरोना …

Read More »

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू

रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये …

Read More »
All Right Reserved