Breaking News

तलाठ्यानी सात बारा वर पीक पेरा नोंद करण्याची मागणी

राजू देवतळे यांच्या नेतृत्वात एसडीओ संकपाळ यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आपल्या शेतीतील पीक पेरा ची नोंद करणे आवश्यक असल्याने तलाठी वर्ग सन २०-२१ मधील पीक पेरा नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार भांगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप चे राजू देवतळे यांच्या नेतृत्वात एसडीओ संकपाळ यांना निवेदन देत तलाठ्यानी सात बारा वर पीक पेरा नोंद करण्याची मागणी केली

तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा वर पीक पेरा नोंद केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंद करणे गरजेचे आहे तेव्हा शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो एसडीओ यांना तलाठ्यांना पिकपेरा नोंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली निवेदन देत असताना राजू देवतळे सचिन फरकाडे शरद हिंगे अरुण लोहकरे विजय झाडे उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !* *सुरभी आयुर्वेदिक* *हेल्थ …

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved