Breaking News

महाराष्ट्र

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्वरीत लाभार्थ्यांना द्या – युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांची मागणी

मागील दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांचा खात्यांमध्ये जमा नाही झाले आहेत योजनेचे पैसे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सन १९८० मध्ये सुरू झालेल्या संजय गांधी निराधार योजनेत निराधार,वृध्द व्यक्ती,अंध,अपंग,शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती,विधवा,अत्याचारित महिला,घटस्फोटीत महिला,अनाथ मुले,तृतीयपंथी व परितक्ता यांना अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने ही योजना त्यावेळेस असलेल्या काँग्रेस सरकारने सुरू केली होती. परंतु मागील …

Read More »

नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा

युवा नेते दिवाकर निकुरे यांची मागणी – आकापुर येथील शेतकरी महिलेचा घेतला होता बळी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-ब्रह्मपुरी वन विभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गंगासागर हेटी बिट. कक्ष क्र.2 मध्ये आकापूर येथील एका शेतकरी महिलेचा स्वतःच्या शेतात काम करीत असताना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. अशी …

Read More »

शेतातील बॅटऱ्या चोरणाऱ्यांच्या वडकी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडकी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – दोन आरोपीस अटक तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशनचे हद्दीतील एकुर्ली या गावच्या शेतकऱ्याच्या शेतातून झटका बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या त्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोन चोरांच्या वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांचे मार्गदर्शनात वडकी पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांच्याकडून १३ …

Read More »

अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित एक रुपयात पीक विमा काढून घ्या – जिल्हाधिकारी विनय गौडा

सुविधा केंद्रावर शेतक-यांशी संवाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : राज्य शासनाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केवळ एक रुपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंतिम मुदत 31 जुलै आहे. मात्र अंतिम मुदतीची वाट न पाहता शेतक-यांनी एक रुपयात त्वरीत पीक विमा काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी …

Read More »

वाहनाची समोरासमोर धडक – महिला व पुरुष जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या मुक्ताबाई येथे एक इंडिगो कार जात असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या टाटा एस मालवाहक वाहनाच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तिन ते चार जण जखमी झाल्याची घटना चिमूर तालुक्यात पेंढरी-मोटेगांव येथील जंगल परीसरात रविवारी दुपारीचे १२:०० वाजताच्या सुमारास घडली. सध्या सतत पावसाचे दिवस सुरु असुन नागरिक …

Read More »

पोलीस स्टेशनला येऊन कागदपत्र दाखवा आणि वाहने घेऊन जा – पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव

उपविभागीय अधिकारी यांनी जाहीरनामा केला प्रसिद्ध तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव येथील पोलीस स्टेशनला जमा असलेल्या वाहनांचा लिलाव अजून पर्यंत झालेला नाही त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये आवारात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चार चाकी वाहन क्षतीग्रस्त अवस्थेत पडल्यासारखे आहे तेंव्हा वाहन मालकांनी आपल्या वाहनाची कागद पत्रे दाखवून वाहन घेऊन जावे. असे आवाहन करण्यात …

Read More »

भर पावसात — जिल्हाधिकारी धानाच्या शेतात

श्री पद्धतीने भात रोवणीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : दोन दिवसांपूर्वी पूर परिस्थितीच्या उपाययोजनेबाबत ऑनफिल्ड असणारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी भर पावसात धानाच्या शेतात हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते ‘श्री’ पद्धतीने भात रोवणीचा शुभारंभ करण्यात आला.जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गौंडपिपरी तालुक्यातील बोरगांव येथील सुरेश …

Read More »

सेल्फीच्या नादात चार तरुण तलावात बुडाले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/नागभीड:-नागभीड पासून जवळच असलेल्या घोडाझरीच्या तलावात चार तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. मनीष श्रीरामे वय वर्ष २६, धीरज झाडे वय वर्ष २७, संकेत मोडक वय वर्ष २५, चेतन मांदाडे वय वर्षे १७ असे तलावात बुडालेल्या तरुणांचे नावे असून सेल्फी काढण्याच्या नादात ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. …

Read More »

शेतकऱ्यांकडून पिक विम्याचे एक रुपया घ्या ;अन्यथा परवाना होणार रद्द

तहसिलदार अमित भोईटे-यांचा परवानाधारकांना इशारा तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-पिक विमा योजनेत नोंदणी करीत असतांना सिएससी केंद्र चालकाविरुद्ध शेतकऱ्यांकडुन तक्रार येत असल्याने सीएससी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडुन केवळ एक रुपया भरुन पिकविमा भरुन घ्यावा.अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येऊन परवाना रद्द करण्यात येईल अशी माहिती राळेगाव तहसिलदार अमित भोईटे यांनी दिली आहे. …

Read More »

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी मनांत अजरामर राहतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

प्रतिनिधी – जगदीश का.काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टी ची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे. आपल्या कसदार अभिनयाचा अमिट ठसा मराठी सिनेसृष्टीवर उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी चित्रपट रसिकांच्या मनांत कायम अजरामर …

Read More »
All Right Reserved