सिंधुदुर्ग – उद्धव ठाकरे यांच्यासारखा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही. त्यांना राज्याच्या परिस्थितीचा शून्य अभ्यास आहे. लोक एवढे कोरोनाने बळी गेलेत आणि हा माणूस घरात बसून राहतो. पुराणे हाहाकार उडाला तेव्हा ते घरात बसून होते. आता ते बाहेर पडत आहेत. बाहेर पडून महाराष्ट्राला काय देणार आहेत ? असा प्रश्न नारायण …
Read More »9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सूरु करण्याची राज्य शासनाची तयारी
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली माहिती अमरावती:- कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मात्र, आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे. शाळा सुरू करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण खबरदारी …
Read More »कोरोनावर मात करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले लोकसेवेच्या कार्यात पुन्हा रुजू !
मुंबई दि 16 सप्टेंबर – विधानसभा अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले कोरोनाच्या आजारावर मात करून आज दि.16 सप्टेंबर रोजी नेहमीच्या उत्साहात विधानभवन, मुंबई येथील आपल्या कार्यालयात रुजू झाले. दि.7 व 8 सप्टेंबर, रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशना अगोदर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी …
Read More »महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
शिवसेनेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी रिपाइंचे आंदोलन. मुंबई दि. 13 – महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूड बुद्धीने काम करीत आहे. निवृत्त नौदल अधिकारी …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले
आपल्याशी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, सर्व धर्मियांना मनापासून धन्यवाद देत आहे. मला एका गोष्टीचे समाधान आहे की सगळ्यांनी एक सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून संयम पाळला, तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. ३ गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, आपले आयुष्य पूर्वपदावर आणणे, त्यात सणासुदीचे दिवस व पावसाळा. मला …
Read More »कंगना रनौत आज राज्यपाल कोश्यारी से करेंगी मुलाकात
मुंबई :- बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत और शिवसेना की अगुवाई वाली महाराष्ट्र सरकार के बीच बढ़ते तनाव के बाद कंगना आज महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी से मिलने वाली हैं। माना जा रहा है कि कंगना मुंबई से जाने से पहले राज्यपाल से मिलकर उन्हें राज्य सरकार के साथ …
Read More »नाशिकमध्ये दोन हजार रुग्णांची कोरोनावर मात
नाशिक – प्रतिनिधी जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी सकाळी ११ वाजता प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ४३ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत १ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरानामुळे २१५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार …
Read More »एक लाख ३६ हजार गुन्हे दाखल; विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी १८ लाखांचा दंड
मुंबई दि. २७ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३६ हजार २६८ गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी १८ लाख ०३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल …
Read More »वीजबिलांबाबत शंका, तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहक तक्रार निवारण कक्ष
वेबिनार’ व मेळाव्यांद्वारे ग्राहकांशी संवाद साधणार नागपूर ,दि. २६ जून २०२०: जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहे. यासोबतच वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत …
Read More »