Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

श्रीक्षेत्र वरुर भक्तराज पुंडलीक देवस्थान समीतीचा पंढरीचा वारकरी पुरस्कार हभप.उद्धव महाराज सबलस यांना प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीक्षेत्र वरुर धाकटी पंढरी येथील त्रिवेणी संगमावर नानी नदीच्या वाळवंटामध्ये महाशिवरात्रीच्या पर्वकाळात प्रतिवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य शिवमहापुराणकथा उत्सव नुकताच संपन्न झाला. कथा प्रवक्ते ह भ प जगदीशानंद महाराज शास्त्री यांनी शिवोपासनेमागील वैज्ञानिक तत्वाचे मार्मिक …

Read More »

जिल्ह्यात प्रवेश करणा-या वाहनांची कडक तपासणी करा

सीमेवरील पथकांना जिल्हाधिका-यांचे निर्देश पाटाळा आणि वणी येथील चेकपोस्टला भेट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 24 : संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नि:पक्षपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार …

Read More »

राजु पारवे आधिकारिक तौर पर शिवसेना में शामिल

राजू पारवे आधिकारिक तौर पर शिवसेना में शामिल रामटेक से होंगे महायुति के उम्मीदवार विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपुर :- उमरेड विधानसभा क्षेत्र से कांग्रेस विधायक राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की पार्टी शिवसेना में आधिकारिक तौर पर शामिल हो गए हैं. इसी के साथ वो रामटेक लोकसभा क्षेत्र से महायुति के …

Read More »

राळेगाव येथे विश्व विजेता पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठित

जिल्हा उपाध्यक्ष. संजय कारवटकर, तर तालुका अध्यक्ष पदी खुशाल वानखेडे यांची निवड जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ:-राळेगाव येथे विश्व विजेता पत्रकार संघटनेची शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी ठिक 4.00 वाजता बैठक संपन्न झाली .या वेळी राळेगाव तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल …

Read More »

आदिशक्ती शितला माता मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- येथील आदिशक्ती शितला माता मंदिर खामतलाव येथे चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन दिनांक ९ ते १७ एप्रिल २०२४ पर्यंत करण्यात आले आहे.नवसाला पावणारी म्हणजे शितला माता होय. ६० वर्षापूर्वी भंडारा येथे आदिशक्ती शितला माता मंदिराची स्थापना करण्यात आली होती. खामतलाव येथे चैत्र नवरात्र उत्सवा निमित्ताने घट …

Read More »

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा

 पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद  भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी 16 मार्च 2024 पासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक …

Read More »

शेताचे सर्वे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या-शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

वर्धा-सुरज गुळघाने वर्धा:-वर्धा तालुक्यामध्ये गारपीट व पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पूर्णता: उध्वस्त झालेचे निवेदन सावली गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व तहसीलदार व कृषिअधिकारी वर्धा यांना देण्यात आले.यावर्षीच्या हंगामात गहू व चणा पिक फार जोमाने वाढले होते मात्र शेवटल्या क्षणी हाती आलेले पीक उध्वस्त झाले त्यामुळे …

Read More »

मनोरुग्ण निराधार अनाथांची सेवा करणे हे फार मोठे धाडसाचे कार्य आहे

राज्य पुरस्कृत साहित्यिक राजेश बारसागडे यांचे प्रतिपादन नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज निवारा गृहाचे भूमिपूजन समारंभ तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड नागभीड:-मनोरुग्ण,निराधारांची सेवा करणे फार मोठे कठिण आणि धाडसाचे कार्य आहे.समाजांनी दुर्लक्षित केलेल्या या घटकाला समाजाच्या मुख्य प्रहावात आणण्याचे कार्य गावातीलच एक होतकरू परमेश्वर मडावी नावाचा तरुण डोमाजी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून …

Read More »

एका शाळकरी मुलीचे अपहरण करुण, तिच्यांच गावाजवळ पहाटे सुखरुप सोडले

तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड नागभीड:-नागभीड नगर परिषद हद्दीमधिल अवघ्या तिन कि, मी, अंतरावर मौजा बोथली येथे राहत असलेली कु.स्नेहल मनोज डोये ही मुलगी इयता ४ था वर्गात शिकत आहे रा. बोथली . पो.कोटगाव तालुका. नगभिड जी.चंद्रपूर इथे आपल्या आई सोबत राहत होती वडिल मय्यत (आस गांव भंडारा येथील असुन) झाल्यावर …

Read More »

प्रत्येक नागरिकांनी जल योध्दा बनण्याची गरज – किशोर दमाह

जलजागृती सप्ताह निमित्त जे. एम पटेल महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा यशस्वी जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा, दि.२२) – पाणी हे जीवन आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. देशातील समृद्ध आणि विविध पाणी स्त्रोतांचा जपून, काटकसरीने वापर करावा. त्याकरीता प्रत्येक नागरिकांनी जल योध्दा बनण्याची गरज आहे असे प्रतिपादन …

Read More »
All Right Reserved