पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी 16 मार्च 2024 पासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक …
Read More »Recent Posts
शेताचे सर्वे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या-शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
वर्धा-सुरज गुळघाने वर्धा:-वर्धा तालुक्यामध्ये गारपीट व पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पूर्णता: उध्वस्त झालेचे निवेदन सावली गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व तहसीलदार व कृषिअधिकारी वर्धा यांना देण्यात आले.यावर्षीच्या हंगामात गहू व चणा पिक फार जोमाने वाढले होते मात्र शेवटल्या क्षणी हाती आलेले पीक उध्वस्त झाले त्यामुळे …
Read More »मनोरुग्ण निराधार अनाथांची सेवा करणे हे फार मोठे धाडसाचे कार्य आहे
राज्य पुरस्कृत साहित्यिक राजेश बारसागडे यांचे प्रतिपादन नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज निवारा गृहाचे भूमिपूजन समारंभ तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड नागभीड:-मनोरुग्ण,निराधारांची सेवा करणे फार मोठे कठिण आणि धाडसाचे कार्य आहे.समाजांनी दुर्लक्षित केलेल्या या घटकाला समाजाच्या मुख्य प्रहावात आणण्याचे कार्य गावातीलच एक होतकरू परमेश्वर मडावी नावाचा तरुण डोमाजी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून …
Read More »