Breaking News

सोयाबीन पिकाला लागलेल्या करप्या रोगामुळे शेतकरी संकटात

तात्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई करीता प्रहार सेवक विनोद उमरे यांची निवेदनातून मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-शेतकरी राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्ग सुध्दा घात करतोय.चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे…. सोयाबीन पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांची गळती होत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.चिमूर येथिल प्रहार सेवक यांनी शेतकरी राजांवर संकट येताच शेताची पाहणी करुन अप्पर जिल्हाधिकारी चिमूर यांना निवेदन देऊन पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.जर तात्काळ पंचनामे आपल्या स्तरावरुन न झाल्यास प्रहार संघटनेमार्फत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून प्रहार सेवक विनोद उमरे,संदीप ठवरे,विजू निकोसे यांनी दिला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved