संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 13 : रस्ते अपघात किंवा त्यात होणारे मृत्यु हा अतिशय गंभीर विषय आहे. हे अपघात कमी करायचे असले तर रस्त्यावरील खड्डे बुजविणे, रस्त्यावर असणा-या अवैध पार्किंगला आळा घालणे, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक तथा कायदेशीर कारवाई करणे आदी बाबींसह आवश्यक …
Read More »मशरूम लागवड व विक्री सहाय्य कार्यशाळेचे प्रशिक्षण संपन्न
घनशामजी पिसे कृषी संशोधन केंद्राचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील सातारा येथील घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्रात रविवार दि. १२ जानेवारीला एक दिवसीय मशरूम लागवड व विक्री सहाय्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चिमूर परिसरात शेतकरी व बेरोजगारी यांची समस्या अतिशय बिकट आहे, यावर उपाय म्हणून कोलारा …
Read More »अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग – पोलीसांनी आरोपीस केले अटक
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक १२ जानेवारी रोजी रविवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास भिसी येथील एका नराधमाने खाऊचे आमिष दाखवित एका पडक्या घरात नेऊन अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग केल्याची घटना भिसी येथे घडली. प्राप्त माहितीनुसार अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अरविंद हरीदास नगराळे रा. भिसी वय ४० वर्षे …
Read More »रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर चिमूर पोलीसांची धडक कारवाई
शेती उपयोगी ट्रॅक्टर वापरल्या जातो रेती वाहतूक करण्यासाठी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दि. 11/01/2025 रोजी पो.स्टे. चिमूर, स्टे.डा. सान्हा क्र. 24/2025 प्रमाणे राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर, यांचे सोबत पोहवा/786 गणेश नामदेव मेश्राम, चापोशि रमेश हाके, असे मिळून अवैध गौण खनिज वाहतुक कार्यवाही संबंधाने सरकारी वाहनाने रवाना …
Read More »सीमा भागातून गावठी दारूचा दहा लाखांचा साठा नष्ट मध्य प्रदेश मोर्शी पोलिसांची संयुक्त कारवाई
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे मोर्शी :- महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमाभागात मोहाची अवैध दारू गाळणाऱ्या अड्ड्यांवर धाड टाकून मध्य प्रदेश व मोर्शी पोलिसांनी संयुक्त कारवाईत तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट केला. ही कारवाई शुक्रवारी दिवसभर चालली.मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हातभट्टीची दारू व बनावट देशी-विदेशी …
Read More »पांढरकवडा ते शिबला रोडवर भिषण अपघात एकाचा मृत्यू तर ६ जन गंभीर जखमी
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ :- पांढरकवड्या वरुन शिबला रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या इर्टिका गाडीने समोरुन येणाऱ्या पाणीपुरी च्या हातठेल्या ला जोरदार धडक दिल्याने हातठेला चालक जागेवरच ठार झाला.हि भंयकर घटना चालबर्डी गावाजवळील लहान पुलाजवळ दिनांक ०८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता च्या दरम्यान घडली आहे.मृतक रामजनक बाबूराम बघेल वय ४१ …
Read More »मृत अवस्थेत आढळला अस्वलीचा मृतदेह
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक :- 08/01/2025 रोजी चिमर वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र खडसंगी नियतक्षेत्र खडसंगी येथील मौजा खुर्सापार येथे वन्यप्राणी अस्वल (नर) आकस्मितरित्या मृत पावले. खडसंगी उपक्षेत्रापासून 10.00 किलोमिटर अंतरावर खुर्सापार ते आमडी रोडवरील पुलाच्या खाली दिनांक 08.01.2025 रोजी वेळ सकाळी 10.30 वाजता वन्यप्राणी अस्वल (नर) 01 मृत अवस्थेत गस्ती …
Read More »वनोजा गावकरी,प्रशासन यांच्या प्रयत्नानी खेळ व सांस्कृतिक स्पर्धा यशस्वी
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा अंत्यत यशस्वीरीत्या संपन्न झाल्या या करीता सम्पूर्ण वनोजा गावकरी, ग्राम पंचायत व तालुका प्रशासन, शिक्षण विभाग, ग्राम शिक्षण समिती, शिक्षकवृंद यांचे योगदान मोठे होते.असे प्रतिपादन आयोजन समिती च्या वतीने चंदू उगेमुगे यांनी केले. …
Read More »दहेगाव येथील सभागृहांचे बांधकाम एक वर्षापासुन कासवगतीने सुरू – संबंधित ठेकेदारांचे कामाकडे दुर्लक्ष
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव :- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या दहेगाव येथील दोन वर्षांपूर्वी राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा आदिवासी विकास मंत्री प्रा डॉ ना अशोक ऊईके यांच्याकडे दहेगाव येथील आदिवासी समाजाच्या नागरिकानी सभागृहांची मागणी केली होती तेव्हा त्यांनी त्यांच्या मागणीची दखल घेऊन आमदार फंडातून सभागृह मंजुर करून …
Read More »कोळसा वाहतुकीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करीता उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा/वणी :- दिवसागणिक प्रदूषणात वाढ होत असुन त्यातल्या त्यात वेकोलिच्या मुंगोली व पैनगंगा कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.शेतमालाचे सत्यानाश होत आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी …
Read More »