जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नुकत्याच नागपुर येथे झालेल्या जी टोकु काई कराटे स्पर्धेत चिमूर व नेरीच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. स्पर्धेचे आयोजन शिहान विनोद गुप्ता आणि शिहान शाम भोवते यांनी केले होते. या स्पर्धे मध्ये अनेक जिल्ह्यातील खेडाळुंनी भाग घेतला होता यामध्ये चिमूर मधील शॉओलीन कुंग – फु इंटरनॅशनल च्या सहा …
Read More »अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी घेतला कोविड लसीकरणाचा आढावा
आरोग्य व शिक्षण विभागाने समन्वय ठेवण्याच्या सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 जुलै : ‘कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सव’ अंतर्गत जिल्ह्यात 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या 75 दिवसांत मोफत बुस्टर डोज देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला सूक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना केल्या आहेत. याच अनुषंगाने अतिरिक्त …
Read More »विधी सेवा प्राधिकरण तर्फे पर्यावरण प्रदूषण व मानवी हक्कांचे ऱ्हास या विषयावर कार्यशाळा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 जुलै : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता बी.अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण प्रदूषण …
Read More »मंकी पॉक्सबाबत घ्यावयाची काळजी आणि नियंत्रण उपाययोजना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 जुलै : केरळमध्ये मंकी पॉक्स आजाराचे दोन रुग्ण नुकतेच आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे. 1970 मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो येथे आढळला. मंकी पॉक्स हा आजार आर्थोपॉक्स …
Read More »अन्यथा… बँकांमधून गोठवली जाईल शासकीय खाती – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
पीक कर्जवाटपाबाबत बँकर्सचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 जुलै : जिल्ह्यातील पूर परिस्थतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणी केलेल्या बियाणांसोबतच खतेसुध्दा वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँकाची पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथ आहे. शेतकरी संकटात असतांना बँकांची असंवेदनशीलता ही अतिशय गंभीर …
Read More »वरोरा व भद्रावती तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची जिल्हाधिका-यां कडून पाहणी
दोन्ही तालुका यंत्रणेचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 जुलै : गत 15 दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे वर्धा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरामुळे वरोरा तालुक्यात 9548 हेक्टर तर भद्रावती तालुक्यात 7800 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले तसेच घरांची पडझड झाली. या नुकसानीची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी अजय …
Read More »वडीलाने घरा बाहेर काढले म्हणून मुलाने केली चोरी
पोलिसांनी आरोपीला केले अटक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेरी येथील एका सतरा वर्षीय तरुणाने वडीलाने घराबाहेर काढले म्हणून शांती वार्ड तील हबिबखा उस्ताद दर्ग्या मधील रकमेवर कुलूप तोडून मारला डल्ला सदर चोरी झाल्याच्या दर्ग्यातील नागरिकांना माहिती होताच त्यांनी 2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन ला फिर्याद नोंदवली आणि दि 22 जुलैला एका तरुणावर …
Read More »‘हर घर झेंडा’ अभियान करीता जिल्ह्यातील उद्योजकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक यांचे तसेच स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना जनसामान्यांत कायम राहावी, या उद्देशाने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ …
Read More »दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 जुलै : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची MH34-CC0001 ते 9999 पर्यंतच्या नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनाकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी दि.27 जुलै 2022 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार …
Read More »पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याला सर्वोच्च प्राधान्य – सुधीर मुनगंटीवार
संवेदनशीलपणे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 जुलै : संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसाच्या संततधारेमुळे पूर परिस्थिती अतिशय बिकट झाली. या पुराचा सर्वाधिक फटका गरीब कुटुंबाना बसला असून अनेकांच्या घरात पाणी घुसले. परिणामी त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे लागले. पावसाच्या पाण्याबरोबर नागरिकांच्या डोळ्यातही अश्रु …
Read More »