जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमुर तालुक्यातील नेरी वरुण अगदी 10 किलोमिटर अंतरावर असलेल्या खुटाळा या छोट्याशा गावी मिनल गुणवंत गायकवाड या मुलीनी नवोदय परिक्षेत उत्तीर्ण झाली. कोरोणा महामारीचा बिकट परिस्थिती शाळा बंद असतांनाही जिद्द व चिकाटी वर तिने नवोदय परिक्षेत उंच भरारी घेतली.मिनलच्या शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. मिनलच्या घरचे …
Read More »ज्योती बोळणे मृत्यू प्रकरणात दोषी डॉक्टरावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा
आई विना पोरक्या चिमुकल्या जीवांना न्याय मिळवून देण्यासाठी विनोद शर्मा याचं पुढाकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – सौ. ज्योती संतोष बोळणे रा. तळोधी बाळापूर येथील ही महिला रहिवाशी असून या महिलेचे आईचे गाव नेरी असल्याने चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालयात होत असलेल्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करतांना यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोपाल …
Read More »सिंचाई विभागाचे दुर्लक्ष अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी त्रस्त
नहराची दुरुस्ती करा परीसरातील शेतकऱ्यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपुर:-शंकरपूर येथून जवळच असलेल्या सिंचाई विभाग डोंगरगाव तलाव असल्यामुळे तलावालगत असलेले शेतकऱ्यांना तलावातील पाण्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो परंतु मागील अनेक वर्षापासून सिंचाई विभाग अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.या तलावालगत चौदाशे हेक्टर शेती ओलीत …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संदेश गावागावात पोहचवा – जिल्हाधिकारी गुल्हाने
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 ऑक्टोबर : शासनाने दिलेल्या सूचनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2021 पासून तर 15 ऑगस्ट 2022 व त्यापुढेही सुरु राहील. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी 75 आठवड्यांचे नियोजन करून आराखडा तयार करून घ्यावा. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संदेश गावागावात पोहोचविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा …
Read More »महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती तीन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती 12 ऑक्टोबर 2021 पासून तीन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. समिती प्रमुख आमदार रणजित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती 12 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. मंगळवार दि. 12 ऑक्टोबर …
Read More »दोन दिवसीय गडचिरोली दौऱ्यासाठी राज्यपालाचे नागपूर येथे आगमन
नागपूर, दि. ११ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर -गडचिरोली जिल्हयाच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सकाळी १०.३० वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. सोमवारी दुपारीच ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला रवाना होणार आहेत.राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी गडचिरोली येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासह विविध सामाजिक संस्थांना ते भेटी देणार आहेत . तसेच …
Read More »चिमूर येथे महाविकास आघाडी तर्फे चक्का जाम आंदोलन
पंतप्रधान व गृहमंत्राना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-उत्तर प्रदेशातील लखिमपुर खीरी येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी चिमूरच्या वतीने चक्का जाम आंदोलन करुण उपविभागीय अधिकारी याना निवेदन देण्यात आले, उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडुन टाकल्याच्या घटनेचा सम्पूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध …
Read More »वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील गुरुकुंज आश्रम मोझरी येथील सर्वधर्मीय प्रार्थना मंदिर पाडण्यास अनेक संघटनांचा तीव्र विरोध
मोझरी :- गुरुकुंज आश्रम मोझरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं सर्वधर्मीय प्रार्थना मंदिर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाकडून पाडण्याच्या निर्णयाविरुद्ध दिनांक 10/10/2021 रोज रविवार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी पूर्वसंध्येला ला संपन्न झालेल्या प्रार्थना मंदिर बचाव समिती आयोजित वरखेड जिल्हा अमरावती येथील सभेत भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक …
Read More »प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नव्या सुसज्ज ईमारतीत हलवा – प्रहार सेवक यांची मागणी
प्रहार सेवक विनोद उमरे यांनी आमदार बंटी भागडीया चिमूर निर्वाचन क्षेत्र यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामधील सावरी (बिड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन ईमारतीचे बांधकाम एक वर्ष पूर्ण झाले असून अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे . प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन ईमारत बांधून सुद्धा येथिल …
Read More »सोमवारला महाविकास आघाडी तर्फे चिमूर बंद
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडुन टाकल्याच्या घटनेचा संपुर्ण देशभरात सर्व स्तरांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे, देशातील शेतकऱ्यांवर भाजपाच्या केंद्र सरकार कडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे, भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनीला ही लाजवेल असे असून लखीमपुर …
Read More »