[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव : विशेष वृत्त 32 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचारावर शासनाकडून 50 कोटी खर्च जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 : सामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सामान्य नागरिकांना विविध आजार आणि शस्त्रक्रियांवर होणारा खर्च झेपत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 : केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे 30 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. 30 मे रोजी सकाळी 9.30 वाजता चंद्रपुरात आगमन, सकाळी 10 ते 11.30 वाजता पीएम केअर फॉर चिल्ड्रन या कार्यक्रमाला उपस्थिती, सकाळी …
Read More »जलसंपदा मंत्र्यांचा अभ्यास दौऱ्यातील शेतकऱ्यांशी संवाद लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून कृषी प्रगतीची प्रत्यक्ष पहाणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 : गोसीखुर्द प्रकल्पामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याचा विनियोग विदर्भातील शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने करावा तसेच पिक पध्दतीमध्ये सुधारणा करावी. पश्चिम महाराष्ट्रात उपसा सिंचन योजना, पाणी पुरवठा योजना तसेच साखर कारखान्यांच्या पाणी योजना यामुळे शेती …
Read More »स्थानिक गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना दिली तक्रार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील सावरगांव ग्राम पंचायतमधे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार व कामात दिरांगाई होत असल्याची तक्रार गावातील नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी यांना तक्रार अर्जाद्वारे दिली आहे, गरीबाच्या भल्यासाठी सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : मान्सून पूर्व तयारीचा आराखडा तयार करणे व आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व यत्रंणेचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी आवश्यक उपायोजना कराव्यात व त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश डॉ. सुर्यवंशी यांनी दिले. यात सार्वजनिक …
Read More »नागरिक व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 मे : यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2022 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव …
Read More »शुक्रवारपर्यंत नोंदणी करणे आवश्यक विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागपूर, दि. 25 : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गात (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग …
Read More »शोध मोहिमेनंतर एकोणवीस तासांनी वनविभागाला मिळाले यश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील मौजा केवाडा येथील पती विकास जाभुळकर व पत्नी मिना जाभुळकर हे दोघेही पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळच्या सुमारास केवाडा-गोंदेडा वनपरीसरात तेंदुपत्ता तोडण्याकरीता गेले असता तबा धरून असलेल्या वाघाने दोघावरही हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, पत्नी मिनाचा मृत्यू देह …
Read More »सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाच्या कामासाठी ८१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर आराखड्यातील कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना Ø एकूण २४४ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता Ø जिल्हा वार्षिक योजनेत, सेवाग्राम प्रकल्प संवर्धनासाठी दरवर्षी दहा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी Ø राष्ट्रपिता महात्मा गांधी एक …
Read More »‘माहिती भवन’ प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विशेष प्रतिनिधी मुंबई मुंबई, दि. 24 मे : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे ‘माहिती भवन’ प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती भवन इमारत हस्तांतरणाचा …
Read More »