Breaking News

Home

[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]

‘गगन सदन तेजोमय’ दिवाळी पहाटचे ‘ध्यास सन्मान’ जाहीर

रविवार १२ नोव्हेंबर, सकाळी ७ वाजता, शिवाजी पार्क, दादर येथील स्वा. सावरकर सभागृहात भव्य सोहळा मुंबई – राम कोंडीलकर मुंबई :-‘गगन सदन तेजोमय’ ही पहिली दिवाळी पहाट शिवाजी पार्कवर, १९ वर्षांपूर्वी  सादर झाली. उत्तरोत्तर दिवाळी पहाटचे कार्यक्रम रंगले. त्याला जोड होती समाजऋणाची. कृतज्ञतेची. सामाजिक भान राखत जीवन वेचणार्‍या समाजव्रती व्यक्ती आणि संस्था यांच्या …

Read More »

सत्य घटनेवर आधारित ‘पथम वालवू’ मल्याळम चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

मुंबई:-राम कोंडीलकर मुंबई:एका मागोमाग एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक एम. पद्मकुमार यांच्या ‘पथम वालवू’ या सुपरहिट चित्रपटाचा १३ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटात मल्याळम चित्रपटसृष्टीतले कौशल्यवान अभिनेते इंद्रजित सुकुमारन आणि सूरज वेंजारामूडू यांनी कमालीचा अभिनय सादर केला आहे. ड्युटी पूर्ण करून एस.आय …

Read More »

१८ व्या राष्ट्रीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत वरो-याच्या फौजी वाॕरिअर्स विद्यार्थ्यांची दणदणीत कामगिरी

८ सुवर्ण व १ कास्य पदक पटकाविले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-आष्टेडू मर्दानी आखाडा फेडरेशन आॕफ इंडीया अंतर्गत महाराष्ट्र आष्टेडू मैदानी आखाडा असासिएशन व सातारा जिल्हा आष्टेडू मैदानी आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा २०२३ आष्टेडू आखाडा स्पर्धेचे दि. २८ व २९ आॕक्टोबरला श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा …

Read More »

जिल्हयातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

1224 मतदान केंद्रांवर मतदान विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. 4 – जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका उद्या रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 1224 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. यात काटोल, नरखेड , सावनेर , कळमेश्वर , रामटेक , पारशिवनी …

Read More »

खा.अशोक नेते यांच्या गाडीला नागपूरजवळ किरकोळ अपघात, सर्वजण सुरक्षित ट्रकने अचानक वळण घेतल्याने झाली धडक

विशेष प्रतिनिधी-गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते शनिवारी नागपूरवरून गडचिरोलीच्या दिशेने येत असतांना विहिरगांवजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात गाडीचे थोडे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाही. आपण सुखरूप असल्याचे खा.अशोक नेते यांनी सांगितले.   खा.नेते मुंबईवरून रात्री १२.१५ च्या …

Read More »

लाखो लिटर पिण्याचे पाणी जमिनीवरच वाहने सुरू – नितीन कटारे माजी बांधकाम सभापती नगर परिषद चिमूर

चिमूर नगर परिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष मुख्य नळाची पाईपलाईन फुटल्याने दुकानदार त्रस्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील मुख्य नळाची पाईपलाईन फुटल्याने दैनंदिन लाखो लिटर पिण्याचे पाणी जमिनीवरच वाहात असल्याने या पाण्याचा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत असलेल्या दुकानदारांना तसेच जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने १ कि.मी अंतर गाठून पाणी फिल्टर …

Read More »

दिवाळीत ऑनलाईन शॉपींग करतांना सावधानता बाळगावी – अॅड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या – कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे:-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात बहुतांशी नागरीक हे ॲमेझॉन, मिंत्रा व फ्लिपकार्ट तसेच इतर अनेक ऑनलाईन शॉपिंग साईट वरुन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून मोबाईलवर ऑनलाईन खरेदी मोठया प्रमाणावर करत आहेत. सध्या दिवाळीच्या काळात हॅकर्स लोक या वेबसाईटच्या नावाने डुप्लीकेट …

Read More »

हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 : गणपती मंदिर जवळ, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील रहिवासी कांचन निलेश शिवरकर (वय 41 वर्ष) ही महिला दि.5 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान राहत्या घरातून काहीही न सांगता घरून निघून गेली. महिलेचा तिच्या नातेवाईकाकडे तसेच परिसरात व इतरत्र शोध घेतला असता ती …

Read More »

शेतकऱ्यांसाठी ‘नखभर सुख अन् हातभर दुःख’-प्रहार सेवक विनोद उमरे

“शेतकऱ्याचा कापूस सोयाबीन मार्केटमध्ये विक्रीसाठी आला की भाव कमी का होतात” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना धरून विविध डाव रचले जात आहेत.या प्रत्येक डावात शेतकरीच बळी ठरत आहे. गेल्या महिनाभरापूर्वी जेव्हा शेतकऱ्याकडे कापूस न होता सोयाबीन नव्हती तेव्हा मात्र.५ हजार रुपये भाव सोयाबीनला होता.परंतु आता शेतकऱ्यांची सोयाबीन मार्केटमध्ये …

Read More »

‘नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका – शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-अभिनेते शरद पोंक्षे यांनी रंगभूमीवर आणलेल्या नव्या नाटकाच्या नावात ‘नथुराम गोडसे बोलतोय’ ऐवजी ‘नथुराम गोडसे’ असा बदल केल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. त्यावर ‘नथुराम गोडसे’ या नव्या नावात यापुढे नवीन काही जोडू नका, असे निर्देश न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी शरद पोंक्षे यांना दिले. या प्रकरणी 30 नोव्हेंबरला …

Read More »
All Right Reserved