Breaking News

TimeLine Layout

July, 2023

  • 23 July

    जिल्हाधिका-यांनी केली बल्लारपूर तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुके आणि चंद्रपूर शहराला पूराचा तड़ाखा बसला. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दोन दिवसांपूर्वी मूल तालुक्यातील गावांचा दौरा केला होता. तर आज (दि. 23 ) त्यांनी बल्लारपुर तालुक्यातील बामणी, विसापुर या पूरग्रस्त गावांचा दौरा करून …

    Read More »
  • 22 July

    “हिरा फेरी” तून अभिनयच्या अभिनयाची वेगळी छाप – अभिनेता अभिनय सावंत

    मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-झकास मनोरंजनाला वेगवान तडका देत ‘हिरा फेरी’ करण्यासाठी अभिनेता अभिनय सावंत ‘अल्ट्रा झक्कास’ या मराठी ओटीटीवर लवकरच येत. महाराष्ट्राची लाडकी लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा अभिनय हा सुपुत्र. त्याने केदार शिंदे दिग्दर्शित ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटातून आपलं दमदार पदार्पण करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर ‘अकल्पित’, …

    Read More »
  • 22 July

    गृहस्थाश्रमातून वृध्दाश्रमाकडे – भविष्यातील गरज

    गिरीष देशपांडे यांचे मनोगत प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. मुंबई: खूप वेगळा असा विषय आहे. पूर्वी आपल्या इतिहासकाळात समाजात आपले प्रापंचिक जीवन जगून झाल्यावर पुढील पिढीकडे कुटुंबाची सूत्रे सुपूर्द करून वनात म्हणजेच जंगलात जायची परंपरा होती त्याला वानप्रस्थाश्रम असे म्हणायचे. तेंव्हा जंगले होती …

    Read More »
  • 22 July

    मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा चंद्रपूर जिल्ह्यात जाहीर निषेध

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- मणिपूर येथे जमावाने दोन महिलांना नग्न करून परेड केल्याचा व्हिडिओ पाहून देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे देशात संतापजनक वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा संताप चंद्रपूर येथे व्यक्त करण्यात आला आहे. भाजप वगळता सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून केंद्र सरकारचा विरोधात …

    Read More »
  • 22 July

    वाघेडा ते नेरी रस्त्याची दुर्दशा

    वाघेडा वासियांना नेरीला येण्यासाठी अर्धा किलोमीटरच्या रस्त्यासाठी करावा लागत आहे १५ किलोमीटरचा जास्तीचा प्रवास जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील वाघेडा वासीयांना उसेगांव – वाघेडा उमा नदीवर पुलाचे बांधकाम पुर्ण झाले पण अर्धा किलोमीटरचा रस्ता न झाल्यामुळे वाघेडा वासीयांना १५ कीलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.चिमूर तालुक्यातील वाघेडा हे गांव सात सदस्यीय …

    Read More »
  • 22 July

    बाभुळगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना केली भोजनाची व्यवस्था

    राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षाची उल्लेखनीय कामगिरी रत्नपाल डोफे यांची जिल्ह्यात प्रशंसा तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव  राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती, चंडकापुर,वैजापूर, करळगाव कोटंबा या गावामध्ये काल रात्री झालेल्या ढगपुटी पावसामुळे नदीला आलेल्या महापुरामुळे वरील नदी कडीला असलेल्या गावातील घर व घरातील संपूर्ण अंनाज कपडा लता नदीच्या …

    Read More »
  • 21 July

    आंचल गोयल होंगी नागपुर मनपा की अतिरिक्त आयुक्त

    स्मार्ट सिटी के सीईओ होंगे पृथ्वीराज बीपी विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपुर:-राज्य सरकार ने शुक्रवार को प्रशासन स्तर पर बड़ा बदलाव किया है। परभणी की जिलाधिकारी आंचल गोयल को नागपुर महानगर पालिका की अतरिक्त आयुक्त नियुक्त किया गया है। इसी के साथ लातूर के जिलाधिकारी रहे पृथ्वीराज बीपी को नागपुर स्मार्ट सिटी …

    Read More »
  • 21 July

    खांबाडातील युवकांनी पावसात अडकलेल्या शालेय विद्यार्थीला केली मदत

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बोडखा महालगावं कोठा गावातील शालेय विद्यार्थी नेहमीप्रमाणे महामंडळाच्या एस.टी. बसने शाळा सुटल्यानंतर गावाला जाण्यासाठी सज्ज झाले. तेव्हा खांबाडा येथे मुसळधार पाऊस सुरु झाला त्यानंतर महामंडळ च्या वाहनचालकाला अशी माहिती मिळाली की कोसरसार, वाठोडा नाला भरलेला असल्यामुळे बस नेणे शक्यच नव्हते त्यावेळी शालेय विद्यार्थी पूर्ण भिजलेले …

    Read More »
  • 21 July

    जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूरग्रस्त गावांची पाहणी

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : काल रात्रीपासून मुल तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मूल तालुक्यातील हळदी , दहेगाव ,नलेश्वर या गावांना भेट देऊन पूर परिस्थितीचे पाहणी केली. तसेच आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन तालुक्यातील सर्व …

    Read More »
  • 21 July

    किटकजन्य आजारावर मात! हवी नागरिकांची साथ

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : पावसाळा सुरू झाला आहे. या काळात किटकजन्य व जलजन्य आजार झपाट्याने पसरतात. या आजाराला दूर करण्यासाठी आरोग्य विभागासोबतच नागरिकांनीसुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. साधारणत: पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुणिया,जे.ई. हे आजार प्रामुख्याने वाढतात. आजार वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे डासाच्या घनतेत वाढ होते. पावसाळ्यात …

    Read More »
All Right Reserved