सावली – सुरज गुळघाने
वर्धा:-सावली हे गाव दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर आहे प्रत्येक शेतकरी दुग्ध व्यवसाय करून आपला घर खर्च चालवतो मात्र दुध उत्पादकांना कोणतीच योजना मिळत नसल्याने शेतकरी उपाययोजना करण्यात असमर्थ ठरत आहे मात्र एन. डी. टी. पी. योजनेत गाव समाविष्ट झाले तरचारा कटर, गटा मार्फत गाय म्हैस अशा अनेक योजना या मार्फत मिळतील शेतकरी दुग्ध व्यवसाय आणखी वाढवून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करता येईल अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली, लवकरात लवकर या प्रकरणावर कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.