जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर वरोरा :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांच्या नेतृत्वाखाली मागीलकाही दिवसापासून अवैध रेती तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात सतत आंदोलन सुरू केले असून मागीलकाही दिवसापूर्वी त्यांनी टॉवरवर चढून विरूगिरी करीत आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेवून उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी वरोरा तालुक्यातील रेती घाटावर …
Read More »चिमूर नगर परिषदची पाणीपुरवठा योजना लवकरच होणार सुरु
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगर परिषदची पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होणार नगर विकास विभागाचे सहसचिव जाधव यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,चिमूर नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना लवकरच काम सुरू करण्याचे दिले पत्र अखेर आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नांना आले मोठे यश मागील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी …
Read More »अपघातात कांग्रेस पक्षाचे नेते संजयभाऊ मारकवार यांचा अपघाती मृत्यु
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- कांग्रेसचे नेते संजयभाऊ मारकवार हे सावली तालुक्यातील गोंडपिपरी-खेडी या मार्गाने जात असतांना खेड़ी या मार्गाजवळ डॉ. तुषार मारलावार यांचा शेतासमोर काल रात्री अंदाजे 7 वाजताच्या दरम्यान दुचाकी ने अपघात झाला त्यात ते गंभीरपणे जखमी झाले, त्यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी …
Read More »दहाही झोन मध्ये निघाली स्वच्छता जनजागृती रॅली
नागपुर, ता. ५ : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनच्या वतीने शनिवारी (ता.५) स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली. स्वच्छता सर्वेक्षणमध्ये नागपूरला पहिल्या दहा क्रमांकामध्ये आणण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आवाहन केले आहे. नागपुर याअगोदर ५८ व्या क्रमांकावर होते. मागील वर्षी भरारी घेत नागपूर शहराने १८ वा …
Read More »महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अमरावती, दि. 5 : विदर्भाच्या सर्वागीण विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या महत्वाकांक्षी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरणार आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने समृध्दी आणणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी महामार्गाचे काम येत्या 1 मेपर्यंत पूर्ण होऊन तो …
Read More »विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांनी नाव नोंदणी करावी – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे
• १५ डिसेंबर २०२० पर्यंत विशेष मोहिमेच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित नागपूर दि. 5: भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 रोजी अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या जिल्ह्यातील युवक-युवतींनी नावनोंदणी …
Read More »विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांनी नाव नोंदणी करावी – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे
नागपूर दि. 5: भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 रोजी अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या जिल्ह्यातील युवक-युवतींनी नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी उद्या रविवार दिनांक …
Read More »सुंदर बिस्कीट कंपनीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस ला ट्रक ची जोरदार धडक
5 कामगार गंभीर जखमी तर 25 जण किरकोळ कोराडी /नागपुर : 5 नोव्हेंबर 2020 कोराडी रोड स्थित सुंदर बिस्किट कंपनी च्या जवळपास 30 कामगारांना कंपनीतुन बाहेर नेऊन सोडायला गेलेल्या बस क्र. MH – 40 Y 7429 ला आज सकाळी 6:30 वाजता च्या दरम्यान सावनेर कडुन नागपुर दिशेने येणाऱ्या ट्रक ने …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत
नागपूर दि ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची ते अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत. यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने ते लगेच अमरावतीकडे रवाना झाले. तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी …
Read More »नेरी येथिल घराला आग लागून लाखो रुपयांचे झाले नुकसान
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- नेरी नवरगाव मार्गावर नेरी येथील मधुकर वाघे यांचे घराला दिनांक ३डिसेंम्बर गुरुवारी पहाटे ३ते ३:३० वाजता दरम्यानच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीत सम्पूर्ण घरातील आलमारी,त्यातील दस्तऐयवज 70 हजार रुपये सोने चांदी जाळून खाक झाली आग पहाटे लागल्यामुळे नागरिक झोपले होते कसे तरी घरच्या लोकांनी …
Read More »