वरोरा तालुक्याील ग्रामपंचायतचे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/वरोरा:-महाराष्ट्र राज्य सामजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई -३२ अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम – २००५ अंतर्गत सन २०२२ व २०२३ चे वरोरा तालुक्यातील सर्व ८१ ग्रामपंचायत चे समाजिक अंकेक्षण प्रक्रिया एका ग्रामपंचायत ला आठ …
Read More »Daily Archives: November 30, 2023
मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी ओझर येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ओझर/पुणे:- मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, …
Read More »शेवगाव शहराचा पाणीपुरवठा येत्या आठ दिवसात सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढणार पालिकेवर हंडा मोर्चा
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-दिनांक 30 नोव्हेंबर गुरुवार शेवगाव शहराला होणारा अनियमित पिण्याच्या पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रीमती वसुधा सावरकर व मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांना निवेदन देऊन आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न …
Read More »गो रक्षकांना त्रास दयाल तर याद राखा ~ मिलिंद एकबोटे
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-सनातन हिंदू गोरक्षक मिलिंद एकबोटे यांची पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील श्रीकृष्ण गो-शाळेस भेट तहसीलदार पाथर्डी यांच्या समोर मांडल्या व्यथा. या बाबत सविस्तर वृत्त असे की नुकतीच मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी पुण्याचे सनातन हिंदू गो रक्षक मिलिंद एकबोटे यांनी प्रत्यक्ष येऊनपाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील श्रीकृष्ण …
Read More »अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची माहिती तात्काळ द्या
कृषी विभागाचे सहभागी शेतकऱ्यांना आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्हयात दि.26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांना फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास, योजनेत समाविष्ठ नैसर्गिक कारणांमुळे “पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान” या जोखमेच्या बाबीअंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना जिल्हयासाठी नियुक्त ओरीऐंटल …
Read More »जनावरांसाठी राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गाई म्हशींमध्ये असलेल्या/उद्भवलेल्या वंधत्वाचे निवारण करण्याकरिता 30 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत गावनिहाय शिबीर आयोजित केले आहे. सर्व साधारणपणे कालवडी 250 किलो ग्रॅम तर पारड्या 275 किलो ग्रॅम शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवितात. त्यामुळे गाई म्हशींची वाढ आणि त्यांचे शारीरिक वजन …
Read More »