सततच्या संकटाने बळीराजा हवालदिल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-भारत हा कृषिप्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्था मुख्य कणा शेती आहे.मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून बळीराजा निसर्गाच्या प्रकोपचा सामना करता-करता पूर्णता:हतबल झाला असुन अर्थव्यस्थेचा कणा डाम -डोल स्थितीत आहे.एकंदरीत निसर्गाने रचलेल्या नैसर्गिक चक्रव्यूहात बळीराजाची स्थिती ही अभिमन्यूसारखी झाली आहे.त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी …
Read More »Recent Posts
नगरपालिका चिमूर अंतर्गत जनतेच्या आवश्यक गरजा तात्काळ पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू -डॉ. सतिश वारजूकर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगरपालिका क्षेत्रात जनतेच्या अनेक समस्या असून नगरपालिका क्षेत्रातील जनता हवालदिल झाली आहे, स्थानिक नगर पालीका प्रशासनकडून नगर पालिका क्षेत्रातील जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यात असमर्थ झाल्याने चित्र स्पस्ट झाले आहे तेव्हा खालील समस्या लक्षात घेऊन एवढव्य घर टॅक्स, कायमस्वरूपी पट्टे, नियम बाह्य खोदकाम करणे, जवाहर विहिरीचे …
Read More »चहांद येथील सोनामाता शाळेची ‘नंदादीप’ फाउंडेशनला मदत
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-आज दिनांक 13 ऑक्टोबर 2023 ला सोनामाता हायस्कूल चहांद येथे मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्य करणारी ‘नंददीप’ फाउंडेशन मध्ये समाज सेवा करणारे चौथे सर, अच्छेवार मॅडम, भोयर मॅडम, यांनी भेट दिली आणि नंदादीप फाउंडेशन या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या कार्यांची माहिती दिली. ही संस्था यवतमाळ जिल्ह्यातील मनोरुग्ण व्यक्तींसाठी कार्य करत आहे.ज्या …
Read More »