Breaking News

पीक खाल्ले रोह्याने आत्महत्या केली महिलेने

उमरविहीर येथील महिला शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे (जिल्हा यवतमाळ)

यवतमाळ:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या उमरविहीर येथे शेतातील कपाशीचे पिक रोह्यांनी खाल्याचे पाहुन संतापाने शेतकरी महीलेने विषप्राशन करुन आत्महत्या केली
उमरविहीर येथील शालुबाई उर्फ शालुरंगा अमित्र पवार वय ५० वर्ष रा.उमरविहीर त.राळेगाव ही महिला सकाळी शेतात निंदन करण्याकरीता गेली असता पुर्ण शेतातील कपाशीचे पिक हे रोह्यांनी खाऊन दिसले असता वनविभागाच्या संतापाने सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेतकरी महीलीने शेतातच विषप्राशन करुन आत्महत्या केली.

महीला शेतातुन सकाळचे जेवन करण्याकरीता का बर आली नाही म्हणुन घरचे नातेवाईक शेतात गेले असता विषप्राशन करुन मृत अवस्थेत पडुन दिसली सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनचे ठानेदार विजय महाले यांना मिळताच वडकी पोलिस स्टेशनचे ठानेदार विजय महाले यांना तातडीने सावरखेडा बिट जमादार करुन भोयर व आकाश कुंदुसे यांना घटनास्थळी पाठविले सदर घटनेचा घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदानाकरीता करंजी ग्रामिण रुग्नालयात पाठविण्यात आले पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved