Breaking News

शेतकऱ्यांना अग्रमी ५० टक्के पिक विमा द्या – विनोद उमरे यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-सन२०२१-२२ वसन २०२२-२४ या दोन्ही वर्षात रोगराईमुळे अती पावसामुळे चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पिकाचे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अग्रमी ५०टक्के पिक विमा नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रहारसेवक विनोद उमरे यांनी केली आहे .या वर्षाची पावसामुळे रोगराईमुळे सोयाबीन,कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा.मागील वर्षी अती पावसामुळे सर्व पिकनष्ट झाली होती. तर यावर्षी तीच परिस्थिती उंबावली आहे. सोयाबीन पिकाला करप्या रोग लागलेला आहे.तर काही पिक अतिवृष्टीमुळे मातीमोल झाली आहे.पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अग्रमी ५० टक्के पीक विमा नुसकान भरपाई देण्याची मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved