Breaking News

पंजाब बँकेचे मॅनेजर करत आहे मनमानी कारभार, शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल

विशेष-प्रतिनिधी

वर्धा:-पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर यांनी शेतकऱ्याचे पीकविमे कर्ज खात्यामधून कपात केले परंतु शेतकऱ्यांनी पुरवसूचना दिऊन सुद्धा आपल्या मनमानी कारभाराने हजारो रुपयाची चोरी शेतकऱ्याच्या खात्यातून केली काही शेतकऱ्यांना सेटलमेंट कराला लावले.

परंतु आता कर्ज देण्यास मॅनेजर टाळाटाळ करत आहे, ज्या लोकांचे सिबिल बरोबर येत नाही अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यापासून मॅनेजरणे वंचित ठेवले अशी तक्रार जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे केली आहे त्यावेळी उपस्थित सावली चे माजी उपसरपंच भुषण झाडे, माजी उपसरपंच सुधीर वाघमारे, सुरज गुळघाणे, सुनील गुळघाणे, प्रवीण चांभारे, राहुल कडू, भूषण सिद, अशोक गुळघाणे, राजू बोरकर, जगनराव चौधरी, राजेंद्र वैतागे, हनुमान सिद, अरुण शंभरकर उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

२७ एप्रिल निषेध दिन – शिक्षक भारतीचे शिक्षकांना आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-२७ एप्रिल २००० रोजी महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात …

अपघात – लग्न वऱ्हाडीना घेवून जाणारा ट्रक पलटी

गोंडमोहाळी फाट्यावरील घटना ट्रक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी जवळील शिरपूर येथून लग्न वऱ्हाडीना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved