Breaking News

चिमूर बस आगारातील सर्वसामान्य कर्मचारी यांचे बेमुद्दत उपोषण सुरु-प्रवासी वाहतूक बंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीनिकरण करण्यात यावे याकरिता दिनांक ३०/१०/२०२१ च्या मध्यरात्री पासून चिमूर आगारातील सर्व कर्मचारी सहपरिवार शांततेच्या मार्गाने बेमुदत उपोषणाला बसले आहे.

 

महाराष्ट्र राज्य परिवहनच्या सर्व संघटना कृति समितिने संपूर्ण महाराष्ट्रात राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनिकरण करने व अन्य मागण्यासाठी उपोषण सुरु केले आहे,

 

कर्मचाऱ्यांचे शासकीय विलीनिकरण करण्यास कोणताही ठोस निर्णय आज पर्यंत झाला नाही त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा भावना दुखावल्या गेल्या आहेत, आज चिमूर आगारातील सर्व कर्मचारी संपावर असल्यामुळे चिमूर आगारातील एकही बस बाहेर निघाली नसल्यामुळे प्रवासी वाहतुकीत मोठा परिणाम झाला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संदर्भात जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता सुरू …

अख्या गावाभोवतीच लावले वनविभागाने ब्रॅण्डेड नेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/सावली:-सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र पेंढरी नियतक्षेत्र पेंढरी मधील मौजा पेंढरी वड हेटि येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved