Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

नागपूर मेडिकलमध्ये कोविड रुग्णांसाठी एक हजार खाटा ठेवा : आरोग्यमंत्री

ना.राजेश टोपे, ना.अनिल देशमुख,ना. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून मेडिकल कॉलेजची पाहणी नागपूर दि २५ . नागपुरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ( मेडिकल ) कोरोना रूग्णासाठी राखीव खाटांची संख्या वाढविण्यात यावी, सतराशे पैकी एक हजार खाटा फक्त कोवीड रूग्णांच्या उपचारासाठी ठेवण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »

शहीद जवान नरेश बडोले यांना अखेरचा निरोप

नागपूर, दि. 25: शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर आज डिगडोह स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यातील चाडूरा भागातील बडीपूरा येथे 24 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात येथील जवान बडोले शहीद झाले आहेत. शहीद जवान बडोले यांच्या पार्थिवाला …

Read More »

पारडी : दुपहिया सवार को कुचलकर भागा ट्रक चालक

नागपुर. पारडी परिसर मे दुर्घटनाओं का सिलसिला थमने का नाम नही ले रहा! बुधवार को पारडी स्थीत नागनदी के पुलीया समीप कलमेश्वर निवासी महिला की ट्रक की चपेट में आकर मौत हो गई थी. गुरुवार को एक और हादसा हुआ. पारडी क्षेत्र के 5 नंबर नाके के पास कंटेनर ने …

Read More »

किसानो के समर्थन में आज मानवाधिकार पार्टी करेंगी चक्का जाम आंदोलन

नागपुर :- केंद्र सरकार द्वारा लोकसभा एवं राज्यसभा में पास किए गए कृषी विधेयक बिल दरसल ये किसान विरोधी बिल होने का आरोप लगाते हुए इंडियन नेशनल मानवाधिकार पार्टी द्वारा शुक्रवार 25 सितंबर को चक्का जाम आंदोलन किया जाएगा! आंदोलन की शुरुआत सुबह 10 बजे झिरो माईल चौक से शुरू …

Read More »

आम आदमी पार्टी तर्फे शेती विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी

शेतकरी विरोधी कायदे केंद्राने मागे घ्यावेत- देवेंद्र वानखेड़े केंद्राने असंविधानिक पद्धतीने शेतकरी विरोधी बिल पास केले- जगजीत सिंघ केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याने उद्योगपतींचा फायदा होणार, शेतकऱ्यांचा नाही- अशोक मिश्रा शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्याची कोणतीही गॅरेंटी नाही- कविता सिंघल नागपुर :- आम आदमी पार्टी ने आरोप केले की, देशभरातील शेतकरी …

Read More »

शनिवारी व रविवारी घरातच राहा – महापौर संदीप जोशी

नागपूर, ता. २४ : नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी वाटत असली किंवा ‘रिकव्हरी रेट’जरी जास्त दिसत असला तरी संक्रमण खूप जास्त वाढले आहे. शहरात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखावी. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये. स्वत:वर बंधने घालून जबाबदारीने या शनिवारी आणि रविवारी (२६ आणि …

Read More »

मास्क न लावणा-या २६१ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत २३५३ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२४ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवार (२४ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २६१ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ३० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ७८२३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन …

Read More »

नागपूरचा जवान काश्मीरमध्ये शहीद

शासकीय इतमामात शुक्रवारी नागपूर येथे अंत्यसंस्कार नागपूर दि २४ : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चाडूरा भागातील बडीपुरा येथे 24 सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात नागपूर येथील नरेश उमराव बडोले शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज रात्री उशिरा नागपुरात पोहोचणार आहे. उद्या शुक्रवारला सकाळी आठच्या सुमारास शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले …

Read More »

रिपब्लीक टीव्ही’च्या अतिशहाण्या पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांकडून मारहान

मुंबई : आदळआपट व थयथयाटी पत्रकारीतेसाठी ओळखल्या जात असलेल्या ‘रिपब्लीक टीव्ही’च्या दोन पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांनी आज चांगलाच चोप दिला. ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या (एनसीबी) कार्यालयाबाहेर विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी वार्तांकनासाठी जमले होते. यावेळी दिल्लीहून आलेल्या ‘रिपब्लीक टिव्ही’च्या दोन पत्रकारांनी अतिशहाणपणा केला. एनडीटीव्ही आणि एबीपी या दोन वृत्तवाहिन्यांवर ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांनी टीका केली. मुंबईकर …

Read More »

चिमूूर शहरात २५ सप्टेंबर ते ०१ऑक्टोंबर पर्यंत जनता कर्फ्यू

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- चिमूूर शहरातील सर्व जनतेला आव्हान (सुचित)करण्यात येत आहे की, कोरोना विषाणू रूग्णांची संख्या वाढलेली असल्याने रूग्णांची साखळी तोडण्याकरीता जिल्हयातील व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी तर्फे दिनांक २५/०९/२०२० ते ०१/१०/२०२० पर्यत जनता कर्फ्यू पाडण्याचे ठरविलेले आहे. त्या अनुषंगाने चिमूर शहरात रूग्णांची …

Read More »
All Right Reserved