Breaking News

Blog Layout

तथागतांची संघारामगिरी ३० व ३१ जानेवारीला “निळाई” ने फूलनार

संघारामगिरीत अवतरणार तथागतांचे शांतीदूत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-खडसंगी जवळील संघारामगिरी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा भव्य धम्म समारंभ मेळावा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम ३० व ३१ जानेवारी 2023 ला दोन दिवशीय असून, कार्यक्रमाला तथागतांच्या संघारामगिरी मोठ्या संख्येच्या उपस्थितीने निळाई ने फूलणार असून संघारामगिरीत तथागतांचे शांतीदूत अवतरणार आहेत. तपोवन …

Read More »

धारावी पुनर्विकासाचे काम अदानींकडून काढून घेण्याची मागणी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ स्प्राऊट्स Exclusive मुंबई:-अदानी यांची आर्थिक पात्रता नसल्यामुळे त्यांच्याकडून ‘धारावी’च्या झोपडपट्टी पुनर्विकासाचे कंत्राट कडून घेण्यात यावे, अशी मागणी ‘स्प्राऊट्स’च्या टीमच्या वतीने केली जाणार आहे. या मागणीसाठी ‘स्प्राऊट्स’च्या वतीने लवकरच मुंबई उच्च न्यायालयात …

Read More »

चंद्रपूर जिल्हा सामर्थ्य आणि पराक्रमाचा प्रतीक व्हावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

पोलिस मुख्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : जगातील 193 देशांपैकी 14 देशांमध्ये वाघ आहेत. त्यापैकी सर्वाधिक वाघ भारतात असून देशात चंद्रपूर जिल्हा हा वाघांच्या संख्येत क्रमांक एक वर आहे. एकप्रकारे जगातील सर्वाधिक वाघ असलेला आपला जिल्हा आहे. वाघ हा सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळेच काश्मिरपासून …

Read More »

ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगद्यात ब्लास्टिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या ब्लास्टनंतर प्रत्यक्ष जाऊन या बोगद्यातील कामाची पाहणी केली प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नवी मुंबई: कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील …

Read More »

क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांना मारहान, चौघावर गुन्हा दाखल

नेरी येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:- नेरी येथे दिनांक 27/01/2023 रोजी दुपारी 03/00 वाजताच्या सुमारास यशवंत निकोडे व नंदु मोरेश्वर निकोडे दोघे भाऊ मिळुन CD Delux या मोटार सायकलने जनता विद्यालय नेरी येथे सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यास गेले. विद्यालयाच्या ग्राऊंडवर मोटार सायकल पार्किंग करुन कार्यक्रम पाहत असतांना काही वेळाने चुलत …

Read More »

हिंदू युवा संघठन शाखा वरोडा कडुन बिस्कीट आणि फळ वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोडा:-(ताप्र) स्थानिक हिंदू युवा संघठन कडुन २६ जानेवारी , प्रजासत्ताक दिनानिमित्त शहिद योगेश डाहुले चौक जुना नागपूर नाका येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी यांना बिस्किट पाकेट , फळ व चाकलेट वाटप करण्यात आले यांचा लाभ शेकडो विद्यार्थी व विद्यार्थी ना यांनी घेतला सोबतच येणारे – जाणारे नागरिक यांना …

Read More »

खडसंगी येथे बहुजन विचार मंच व प्रेस मीडिया फाउंडेशन यांच्या वतीने

पत्रकार विकास खोब्रागडे यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देऊन केले सन्मानित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-खडसंगी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बहुजन विचार बहुउद्देशीय संस्था खडसंगी व चिमूर प्रेस मिडीया फाऊंडेशन चिमूर शाखा खडसंगीच्या वतीने नुकताच श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा ग्रामीण वार्ता प्रथम पुरस्कार प्राप्त पळसगांव येथील ग्रामीण भागातील दैनिक लोकमतचे पत्रकार विकास …

Read More »

सदर क्रमांक:-20 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ *ग्राहक साक्षरता अभियान* *प्रश्न:* देवस्थान इनाम म्हणजे काय? *उत्तर:* देवस्थानाचे दोन प्रकार आहेत. (१) सरकारी देवस्थानः यांची नोंद गाव नमुना १ (क) (७) आणि गाव नमुना तीन मध्ये केली जाते. (२) …

Read More »

जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते तनुश्रीला तृतीय पुरस्कार प्रधान

विशेष प्रतिनिधी वर्धा वर्धा:-भारत हा लोकशाही प्रधान देश असून या देशातील लोकशाही सुदृढ करण्यासाठी कोणत्याही अमिषाला बळी न पडता तसेच कुणाच्या दबावाला न जुमता आपले भविष्य उज्वल करण्यासाठी मतदान करून आमचा हक्क बजावणारच असे मत नवमतदारांनी व्यक्त केले. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन सप्ताह …

Read More »

स्वत:चे व देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

जिल्हाधिकारी कार्यालयात 13 वा राष्ट्रीय मतदार दिन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.25 : अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून आपला देश स्वतंत्र झाला आहे. स्वातंत्र्यानंतर एकाच वेळी सर्वांना मतदानाचा अधिकार देणा-या भारताची लोकशाही ही जगात प्रगल्भ मानली जाते. मतदानातून आपण आपला आवाज प्रगट करू शकतो. त्यामूळे स्वत:चे आणि देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जास्तीत …

Read More »
All Right Reserved