जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-सार्वजनिक आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोराच्या वतीने आज भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले आणि स्वागत गीत सौ.वंदना विनोद बरडे अधीसेवीका,आलिन सिमोन ,प्रमोद म्हशाखेत्री,स्वाती अडगूलवार चंदा ऊमक यां चमुने गाईले. आमदार प्रतिभाताई धानोरकर उदघाटक तथा …
Read More »Daily Archives: February 8, 2024
भंडारा येथे १० व ११ फेब्रुवारीला राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – खेलो इंडिया खेलो यांच्या मान्यतेने जिल्हा युथ गेम असोसिएशनच्या वतीने शनिवार दिनांक १० व ११ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी १० वाजता राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलन भंडारा येथे करण्यात आले आहे.राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते होणार आहे. …
Read More »शेतातील विजेच्या खांबावर जम्पर जोडत असताना शॉक लागून झाला मृत्यू
चहांद येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथील युवक जितेंद्र राजू पंधरे वय 31वर्ष हा इलेक्ट्रिक आय टी आय कोर्स करून असल्यामुळे गावातील लाईन फिटिंग करत होता. यातच तो आपलं व आपल्या परिवाराला मदत करत होता. अश्यातच आज दि.8/2/2024 रोजी चहांद …
Read More »म. रा. प्रा. शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-म.रा.प्रा.शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे यांच्या अध्यक्षतेखाली वसंत भवन, चंद्रपूर येथे संपन्न झाली.शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभेला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय प्रसिद्धी प्रमुख राजाराम घोडके,जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शेरकी,जिल्हा कार्याध्यक्ष जब्बार शेख उपस्थित होते.या सहविचार सभेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा …
Read More »वाढदिवसाला रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी- जी. एस. खरडे
वाढदिवसाला रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी- जी. एस. खरडे वाढदिवसानिमित्त वृक्ष देऊन वृक्षारोपण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- मानवानी स्वत:च्या स्वार्थापोटी वृक्षांची बेसुमार कत्तल केली आहे. त्याचा परिणाम ऋतू चक्रात होत असतो. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या समस्यांना समोर जावे लागत आहे. आणि कोरोना (कोव्हीड) मध्ये कित्येकांना ऑक्सीजन अभावी मृत्युमुखी …
Read More »